Electricity bill waived:शासनाकडून शेतकऱ्यांसाठी अलीकडेच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे राज्यातील १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या वीज बिलावरील ओझे कमी होऊन त्यांना दिलासा मिळणार आहे.
या निर्णयानुसार राज्यातील सर्व शेतकरी कुटुंबांचे वीज बिल सरसकट माफ करण्यात येणार आहे.
हे महत्वाची माहिती वाचा :लहान मुले रडल्यावर मोबाईल देताय तर थांबा ? ही बातमी अवश्य वाचा | Mobile Usage News
यासाठी शासनाकडून महावितरण महामंडळाला आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. परभणी, जालना, अहिल्यानगर, नांदेड, सातारा,
पुणे, सातारा, नाशिक यासह चौदा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
शेतकरी हा राज्याचा कणा आहे; परंतु गेल्या काही वर्षांत वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती विकट झाली आहे.
विशेषतः वीज बिलांमध्ये झालेली वाढ शेतकऱ्यांसाठी भार ठरली होती.
यामुळे शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
शासनाकडून महावितरण महामंडळाला वीज बिल माफीसाठी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
खुशखबर या जिल्ह्यातील 01 लाख 74 हजार शेतकऱ्यांना 123 कोटींचा पिकविमा वाटप होणार | Crop Insurance
उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाकडून या योजनेसाठी निधी वाटप करण्यात येणार आहे,
तर आदिवासी विकास मंत्रालयाकडूनही कृषी पंपधारक आणि अनुसूचित जातीशी संबंधित अनुसूचित वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी २०० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाने महावितरणला वीज वितरणासाठी लागणारा निधी पुरवण्यास मंजुरी दिली आहे.
यामुळे वीज वितरण व्यवस्थेवर परिणाम होणार नाही. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा वीज बिलाचा भार कमी होऊन दिलासा मिळेल.
उत्पादन खर्चही कमी होणार आहे. शेवटी हा शासन निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा